भीतीचे वातावरणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे सुरक्षेसाठी विविध मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरु झाला. मास्कमुळे केवळ नाक आणि तोंडाची सुरक्षा होत असल्यामुळे डोळे आणि कानाची काळजी घेणाऱ्या फेसशिल्डची निर्मिती कोल्हापूरातील आदित्य माने या ...
गतवर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्तीचा सामना जिल्हा प्रशासनाने केला असताना यंदाही जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात तीन ते चारपटीने अधिक पाणीसाठा असल्याने पूरपरिस्थतीचा साम ...
शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मंडल यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हाधिकारी कार् ...
सीसीआयचे प्रकरण मुंबईतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल, तर सोयाबीनचे प्रकरण राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सीसीआयने या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली, शिवाय जिल्हा ...
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानींचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे होताच लवकरच नूकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
लॉकडाऊन शिथिल होताच नागरिक निष्काळजी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने गाफिल राहू नये. गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणारे, मोटारसायकलवरुन ट्रिपल सीट प्रवास करणारे व फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाºयांवर कारवाई करा. कारवाया झाल्यानंतर लोकांना नियम पाळण्याची सव ...
मालेगावातील वाढलेली रूग्णसंख्या ही राज्याच्या चिंतेची बाब वाटत होती, परंतु प्रशासकीय पातळीवरील आपसात्मक जबाबदारी वाटपाच्या सुत्रामुळे मालेगावचे चित्र सकारात्मकदृष्ट्या बदलले असून मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस ...