कोरोनाला रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलण्याची मागणी भाजपने केलेली असतांना आता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याही बदलीची मागणीही प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मिलिंद खराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याक ...
पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फूट (इशारा पातळी) झाल्यावर प्रशासनाकडून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूर व पूरपरिस्थितीबाबतच्या आढावा ब ...
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प ...
नाशिक : महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत ...
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत शासनाने निर्देशित केलेल्या विविध उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही याची अधिकाऱ्यांचे पथक तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यां ...
दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशासाठी शैक्षणिक दाखल्यासाठी ई-सेवा केंद्रावर गर्दी होते. तर प्रांत कार्यलयातून विद्यार्थ्यांना दाखले वितरित केले जातात. परंतु,दरवर्षी जून मध्ये वितरीत होणाऱ्या शैक्षणिक दाखल्याच्या प्रकियेला यंदा करोना मुळे विलंब झा ...