वेळीच रूग्णांचा शोध घेणे हा कोविड परिस्थिती हाताळण्यावरचा उत्तम उपाय आहे. जितक्या लवकर रूग्णांची ओळख पटेल तितक्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यामुळे सर्वेक्षणांमधून रूग्णांची ओळख पटविणे यावर जास्तीत जास्त भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ ...
जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व अन्य संबंधित खर्चाकरिता विविध विभागांना आतापर्यंत ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित केले आहेत. मेयो व मेडिकलला जिल्हा नियोजन निधीतून ३६ कोटी ७७ लाख आणि जिल्हा खनिकर्म निधीतून १२ कोटी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत. ...
कोरोना रूग्णांना ॲडमिट करण्यासाठी रूग्णालयांना डिपॉझीट मागता येणार नाही. तसेच डिपॉझीटसाठी रूग्णास ॲडमिशन नाकारता येणार नाही, असे आढळल्यास संबंधित रूग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. ...
भौगोलिक विस्ताराने मोठा असलेला तेव्हाचा (सन १९८२ पूर्वी) चंद्रपूर जिल्हा हा प्रशासन आणि जनतेच्या सोयीने अत्यंत त्रासदायक आणि न परवडणारा होता. त्यामुळे लोकांकडून आाणि सरकारी पातळीवरसुद्धा जिल्हा विभाजनासाठी जोर सुरू होता. अखेर २६ ऑगस्ट १९८२ या दिवशी च ...
महोदय तसा मी, शहरातील महत्त्वाचा रस्ता बर कां! याच रस्त्यावर स्व. इंदिरा गांधीजी यांचा पुतळा आहे तर थोड्या दूर जाताच तुमच्याच घरासमोर बापूरावजी देशमुख यांचा पुतळा आणि थोड्या दूर अंतरावरच महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. याला आपण राजमार्ग असे म्हटल्यास व ...