कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यात ...
पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे, पण कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, चेस द व्हयरस मोहीम युद्ध पातळीवर राबवा, असे आद ...
पूरपरिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन्स’ देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने स्पष्ट केली आहे. जे विद्यार्थी १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत नागपुरातील केंद्रा ...
सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलांबाबत मोठ्या ा्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरीकांच्या तक्रारी पहाता जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला. ...
सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने येथील खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे हॉस्पिटल्स या कामी नकार देतील अशी हॉस्पिटल्स प्रशासनाने ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक् ...
अनेक गंभीर रूग्णांना शहरात बेड मिळत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रशासनाला धारेवर धरत जिल्ह्यातील रूग्णांना प्राधान्य देण्याच्या सुचना केल्या होत्या. ...