सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दि ...
या सन्मानाविषयी वडील म्हणून विकास देशमुख यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले की ‘ खास करून तेजसचे बालपण तसेच शिक्षण ठाण्यातच झाल्यामुळे तो पूर्णपणे ठाणेकर आहे. त्याच्या या यशामुळे सर्व कुटुंबीय आनंदात असून भारावून गेलो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे ...
पर्यटनाची राजधानी मागील साडेचार महिन्यांपासून कचऱ्यात आहे. शहरातील तब्बल १५ लाख नागरिक कचराकोंडीला जाम वैतागले आहेत. कचराकोंडीनंतर जाहीर कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात दाखल झाले. कचराकोंडीवर मुख्यमंत्री काय उपाय काढणार ...
शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. ...
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते फोडणे अनिवार्य होते. मात्र त्यातील काहींची दुरुस्ती होत आहे आणि काही रस्ते मात्र तसेच सोडून दिल्याने चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. होणाऱ्या या दुजाभावाबद्दल आता नागरिकांतूनच बोंब उठत असून नेमके ...