CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का, यावरून काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. ...
आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार आव्हाड यांनी केला. ...
या बॅनरवर तीन महिला बुरख्यात दाखविण्यात आल्या असून त्यांना टिकली लावलेली दाखवण्यात आली आहे. तसेच 'हिंदू धर्म मे घरवापसी करो', असं आवाहन करण्यात आले आहे. ...