भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष, भारताचे २० जवान शहीद झालेले. चिनी लष्कर काटेरी लाठ्या काठ्या घेऊन आलेले... भारतीय सैनिकही शूर होते, त्यांना मृत्यू समोर दिसत होता, चीनचे ४० सैनिक मारले... ...
China News: चीनचा झगडा नाही असा त्याच्या शेजारी एकही देश नाही. दरम्यान, तैवान हा तर आपलाच अविभाज्य असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. आता या तैवानमध्ये कट्टर चीनविरोधा पक्षाचा पुन्हा एकदा विजय झाल्याने ड्रॅगनचा जळफळाट झाला आहे. ...