लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

Chief minister, Latest Marathi News

"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय? - Marathi News | Ajit Pawar said even he wants to become chief minister but the time has not yet come in Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं?

Ajit Pawar Chief Minister Post: नुकत्याच एका कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. ...

कृषीच्या ई-ऑफिस प्रणालीमुळे कामात येणार गतिमानता; शेतकऱ्यांची कामे होणार आता झटपट - Marathi News | The e-office system for agriculture department will bring speed to work; now farmers work will be done quickly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीच्या ई-ऑफिस प्रणालीमुळे कामात येणार गतिमानता; शेतकऱ्यांची कामे होणार आता झटपट

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. ...

टेमघर धरणाची पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | State Cabinet approves expenditure of Rs 488 crore to prevent water leakage from Temghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेमघर धरणाची पाणीगळती रोखण्यासाठी ४८८ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

Temghar Dam टेमघर धरणातून होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी २०२० मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या ४८८ कोटी ५३ लाख रुपयांचा खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. २९) मान्यता दिली. ...

Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Action will be taken if Pakistanis do not leave the country within 48 hours CM devendra fadanvis warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ज्या पाण्यावर पाकिस्तान अवलंबून आहे. ते जर बंद केलं तर पाण्याविना ते तडफडतील ...

“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’ - Marathi News | bjp jaykumar gore said devendra fadnavis should be chief minister even after 2034 and bjp power should remain uninterrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

BJP Jaykumar Gore News: एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी - Marathi News | 'Divide Pakistan into two, take Pakistan-occupied Kashmir to India', Congress Chief Minister demands from PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. रेड्डी नेमकं काय म्हणाले? ...

मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल! - Marathi News | Big news Elphinstone Bridge will not be closed until Monday Chief Minister took note of citizens protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!

आंदोलनाची दखल घेत आमदार कालिदास कोळंबकर हे आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. ...

एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन - Marathi News | Pahalgam Terror Attack: Ensure that no Pakistani stays in India; Amit Shah calls on CM of all states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन

४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना सोडावा लागणार भारत, २७ एप्रिलपासून सर्व व्हिसा रद्द   ...