महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली. ...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अचानक गौरेला पँड्रा मरवाही जिल्ह्यातील एका गावाला भेट दिली. गावकऱ्यासोबत बैठक घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या. पाण्याच्या समस्येवरून मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...