मुलींना शिक्षण मिळाल्याने आपल्या पिढ्या शिक्षित होतात. राज्य सरकार मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पूर्ण कटिबद्धतेने काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री विष्णू देव साय यांनी केले. ...
छत्तीसगडमध्ये सौर ऊर्जेचा वापर करणारे ग्राहक आता केवळ वीज उत्पादकच राहिले नाहीत, तर 'ऊर्जा-दाते'ही बनले आहेत, असे महत्त्वपूर्ण विधान मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केले आहे. ...
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. ...