राज्यातील सर्व 10 महानगर पालिकांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. यापैकी जगदलपूर, अंबिकापूर आणि चिरमिरीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. तर रायपूर, बिलासपूर, दूर्ग, राजनांदगाव, रायगड, धमतरी, आणि कोरबा महापालिकेत काँग्रेसने मित्रपक्षांसोबत सत्ता मिळ ...