आयसीएआयने मे २०२५ मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. या वर्षी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरचा राजन काबरा ६०० पैकी ५१६ गुण मिळवून सीए फायनलमध्ये टॉपर ठरला आहे. बॅलन्स शीटपासून ते हॅरी पॉटरपर्यंत सर् ...
देशभरात 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते, यंदा गुरुवारी सर्वत्र साजरी होत आहे. आपल्या गावातील, घराशेजारील किंवा शहरातील हनुमान मंदिरात या दिवशी भक्तांची मोठी गर्दी असते. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व राखण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असून, गड मजबूत करण्याची उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीच्या औरंगाबाद येथील आठवणी जागवल्या. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं सांगत त्यांनी इतिहास सांगितला. ...
दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात. ...
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती. ...