कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे फळबाग असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळते. अशा संकटाचा सामना त्यांना करता यावा, याकरिता शासनाने फळ पीकविमा योजना आणली. ...
दिवाळीमुळे (Diwali) महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद आहे. तरीही, काही बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू आहे. ज्यात आज गुरुवारी (दि.३१) रोजी राज्यातील दोन प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) आवक दिसून आली. ...
ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगर शहरात लाखो रुपयांचा धोकेदायक भेसळयुक्त खवा जप्त; पूर्वी कारवाई झालेल्या कारखान्यात पुन्हा भेसळयुक्त खव्याची निर्मिती सुरू झाली होती. ...