लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
सरस्वतीनं किती शाळा काढल्या, किती लोकांना शिकवलं?; छगन भुजबळांचं विधान - Marathi News | How many schools did Saraswati build, how many people did she teach?; Statement of NCP Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरस्वतीनं किती शाळा काढल्या, किती लोकांना शिकवलं?; छगन भुजबळांचं विधान

पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त 'महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा २०२२' पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते ...

विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र - Marathi News | Oil paintings of Mahatma Jyotiba and Savitribai Phule were put up in the ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही महात्मा फुलेंच्या स्मृतींनी अभिवादन केले.    ...

देश एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच : छगन भुजबळ - Marathi News | The power to keep the country united is in the constitution itself - Chhagan Bhujbal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देश एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच : छगन भुजबळ

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृती सोहळ्यात प्रतिपादन ...

राज्यपालांमुळे महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली : छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal reaction on Governor Bhagat Singh Koshyari Remark over Chhatrapati Shivaji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपालांमुळे महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली : छगन भुजबळ

भाजप नेत्यांमध्येदेखील निश्चितच संताप आहे. मात्र, ते बोलू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले ...

Chhagan Bhujbal Nitin Gadkari: छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय.. वाचा सविस्तर - Marathi News | Sharad Pawar led NCP leader Chhagan Bhujbal writes letter to BJP Minister Nitin Gadkari Read details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय...

काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक विधान केले. राज्यपालांच्या त्या विधानावरून बराच वादंग निर्माण झाला. ...

गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न; छगन भुजबळांची सरकारवर खोचक टीका - Marathi News | Foxconn to Gujarat, Popcorn to Maharashtra; Chhagan Bhujbal's criticism of the Shinde Fadnavis government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न; छगन भुजबळांची सरकारवर खोचक टीका

मोठ मोठे प्रकल्प गुजरातला आणि प्रदूषणाचे प्रकल्प महाराष्ट्राला हा कोणता न्याय? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. ...

Maharashtra Politics: “शरद पवारांना टार्गेट करण्यासाठीच आंदोलन, आता तुमचं सरकार आहे, STचं विलिनीकरण करुन दाखवा”  - Marathi News | ncp chhagan bhujbal criticised shinde fadnavis govt over st merger and vedanta foxconn project went to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांना टार्गेट करण्यासाठीच आंदोलन, आता तुमचं सरकार आहे, STचं विलिनीकरण करुन दाखवा” 

Maharashtra News: एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी आता तुमचे मोर्चे का निघत नाहीत, अशी विचारणा छगन भुजबळांनी केली आहे. ...

Chhagan Bhujbal : “दिल्लीला आधार देण्याची ताकद महाराष्ट्रात; महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही” - Marathi News | Strength to support Delhi in Maharashtra; Maharashtra has never bowed down and will never bow down says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“दिल्लीला आधार देण्याची ताकद महाराष्ट्रात; महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही”

Chhagan Bhujbal : "देशात आणि राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असून त्यांना दिलासा देण्याची केंद्र राज्य सरकारची जबाबदारी आहे." ...