महावीर विकलांग सेवा समिती जयपूर, डॉ.महेश पाटील यांचे मातोश्री हॉस्पीटल आयोजित कृत्रिम अवयव रोपण शिबिरात २५५ दिव्यांगांना लाभ झाला. त्यांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले. ...
यंदा पर्जन्यमानाने सरासरी न गाठल्याने डिसेंबरपासूनच जलसंकट गडद झाले असून, सद्य:स्थितीत जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाऱ्याचे भाव चांगलेच कडाडले आहे. ...
चाळीसगाव शहरापासून जवळच असलेल्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी कापसाच्या ट्रकला सात दरोडेखोरांनी अडवून चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावून आठ लाख ७० हजार रुपयांचा १५ टन कापूस लांबविला आहे. ...
चाळीसगाव रेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी पावणे आठला मुंबईकडे जाणारी अप सुपरफास्ट वाराणशी एक्सप्रेस चाळीसगाव येथे सिग्नल नसल्याने काही सेकंद थांबली होती. तेवढ्यात जिन्यावरून आजी व नातू धावत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र वयोवृद्ध आजीला गाडी सुरू झाल ...
उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. यात मानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्ष्यांचीदेखील संख्या कमी होऊ लागली आहे. पक्ष्यांच्या जीवाची तगमग पाहता शहरातील युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वती ...