बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वाघडू, बोरखेडा, वडाळा, प्रिंपी, बेलगंगा व कोठली या सहा माध्यमिक शाळा लोकसहभागातून १०० टक्के डिजिटल शाळा झाल्या आहेत. ...
पावसाळा सुरू होऊन अर्धा संपला तरीदेखील मन्याड परिसरात दमदार पाऊसच न झाल्याने परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सर्वच पिकांनी माना टाकल्याने खरीप हंगामाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. ...
भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंग राठोड हे १७ रोजी सोलर पीडित शेतकऱ्यांंच्या भेटीसाठी बोढरे गावात आले असता, मोठ्या संख्येने तरुण, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनींनी, वाजत-गाजत, जल्लोषात स्वागत केले व गावातून काढली भव्य मिरवणूक काढण्या ...
ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिला ...