मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्या ...
लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची ... ...
मनमाड : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट देऊन वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ...
नाशिक : दौंड-अहमदनगर दरम्यान मालगाडीचे १२ डबे घसरल्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...