प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमार्फत मिळत असलेल्या मदतीचा लाभ घेण्यासाठी अपात्र असलेले लोकही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या ...
व्यवसाय बंद पडल्याने किंवा उद्योग बंद पडल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत मार्च ते डिसेंबर या काळात कुणाचा नोकरी गेली तर अशा कर्मचाऱ्यांना सरकारकडून बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे. ...
सोमवारी ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाता सण आहे. भावा बहिणीमधील या पवित्र सणाच्या दिवशी केंद्र सरकारने लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...
या संकटात मोदी सरकारच्या विशेष योजनेत जर तुम्ही 55 रुपये मासिक गुंतवणूक करत असाल तर वयाच्या 60व्या वर्षानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन आपल्याला मिळणार आहे. ...