जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...
खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे, तर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे. ...
केंद्र सरकार भारतातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहे. याअंतर्गतच सरकारने २० जुलै २०२३ पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. ...
केंद्र सरकारकडून पंतप्रधान (पीएम-किसान) शेतकरी सन्मान निधीसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून 'नमो किसान' योजना राबविण्यात येणार आहे. ...
Nana Patole Criticize Modi Government: भाजपा लोकशाही नाही तर सत्तेच्या स्वार्थासाठी काम करत आहे. काँग्रेस पक्ष जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकार व ‘येड्याच्या’ सरकारचा पर्दाफाश करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी द ...