केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणाच्या शेतात तूर पिकाचे नुकसान झाले तर कुणाच्या बांधावर मका पीक बाधित झाले आहे. दुष्काळाची करुण कहाणी सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...
नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यात कांद्याचे एकरी १० ते २० टन उत्पादन हाेत असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात कांद्याचे उत्पादन ...
राज्यातील दुष्काळस्थिती निर्माण झालेल्या भागाचा दौरा करून शेतकरी, पशुपालक, लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाद्वारे करण्यात येणार आहे. ...
नाशिक, संभाजीनगर आणि पुणे येथे कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसेच अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याचे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी ...
केंद्र सरकारच्या 'सहकार से समृद्धी' योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७५१ विकास संस्थांचे संगणकीकरण होणार असून त्यातील १६५९ संस्थांना येत्या आठ दिवसात संबंधित कंपनी 'हार्डवेअर' देणार आहे. त्यामुळे संस्था पातळीवर सध्या नाबार्डच्या माध्यमातून कर्जदार सभासदांची ...
केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे याबाबत अधिक माहिती देताना, त्यांनी सांगतिले की, बाजारपेठात कांद्याची उपलब्धता पुरेशी रहावी यासाठी केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार ...