२००८मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची सुरुवात पालिका मुख्यालयाबाहेरून झाली होती. पालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने मुख्यालयाच्या सात प्रवेशद्वारांवर सीसीटी ...
विंचूर : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील विंचूर येथील महामार्गासह तीनपाटी भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तीनपाटी भागासह विंचूर शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्ग पोलिसांच ...