यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे. ...
Canada-India Crisis: पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर आता कॅनडाने एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. ...