रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, शेती या दोन व्यवसायाबरोबरच मासेमारी हाही एक प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्याला लाभलेल्या विशाल समुद्र किनाऱ्यामुळे मासेमारी व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम मासेमारी ...
तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करायची असेल तर तुम्ही त्या शेअर्सवर शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्यांचं कामकाज आणि नफा येत्या काळात चांगला वाढण्याची अपेक्षा आहे. पाहा या आठवड्यात ब्रोकरेज कोणत्या शेअर्सवर बुलिश आहेत. ...
विविध आजारांची चिंता आता मिटणार आहे. कारण राज्यभरातील ८०० तेल उत्पादकांना एकत्र घेऊन बाजारात घाण्याचे तेल ब्रँड स्वरूपात उपलब्ध करून देणार असल्याचे लाकडी घाणा तेल उत्पादक संघ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष ओंकार एकशिंगे यांनी सांगितले. ...
तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर, गुंतवणूक सतत आणि दीर्घकाळ चालू ठेवावी लागते. आता कमी पगारात किती बचत आणि गुंतवणूक करायची, तसंच कुठे गुंतवणूक करायची हा प्रश्न येतो. जाणून घेऊ याबाबत अधिक माहिती. ...