Akola : हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते. ...
Harbara Crop : खरीप हंगामात अनियमित पावसामुळे सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी हंगामातील हरभऱ्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. (Harbara Crop) ...
Nagpur : अल्पसंख्याक शाळेतील कर्मचाऱ्याच्या नियुक्तीला निराधारपणे मान्यता नाकारणारा बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा वादग्रस्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. ...
Bachchu Kadu News: माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्याने त्यांच्या सासऱ्यांनी त्यांची हत्या केली. या औरंग ...
Soybean Crop Loss : यंदाच्या अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके कुजली, शेंगा भरल्या नाहीत आणि दर्जाही खालावला. परिणामी बाजारात भाव मिळेना आणि पुढच्या हंगामाची तयारीही अडचणीत ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...
Vidarbha Monsoon Update : दक्षिण-पश्चिम मान्सूनने अखेर विदर्भातून माघार घेतली आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांतून मान्सून परतल्याने नागरिकांनी हुश्श केले आहे. (Vidarbha Monsoon Update) ...
adarsh gaon yojana आदर्शगाव योजना लोकसहभागातून ग्राम विकास या संकल्पनेवर आधारित आहे. गावांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये राबविण्यात येतात. ...