Jivant Satbara Mohim : शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीत पारदर्शकता व अचूकता यावी यासाठी सुरू केलेली 'जिवंत सात-बारा' मोहीम (Jivant Satbara Mohim) आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. शेतकऱ्यांना जमिनीशी संबंधित व्यवहार करताना मोठा दिलासा मिळणार आहे. वाचा ...
विदर्भामध्ये केवळ अकोला व बुलढाणा हे दोनच सिंचन अनुशेषग्रस्त जिल्हे असून, या जिल्ह्यांची प्रतीक्षा जून २०२७ मध्ये संपेल, अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रतिज ...
वाढलेला जन्मदर आणि घटलेला मृत्युदर यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जमिनीच्या उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी मोठ्या क्षेत्राचे मालक असलेले शेतकरी आता अल्पभूधारक बनले आहेत. ...
School teachers Rapes Female Parents in Buldhana: बुलढाण्यातील मलकापूर शहरात एका नामांकित शाळेतील दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. ...