Maharashtra Budget For Farmers Update: आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. ...
अर्थसंकल्पावर अजित पवारांनी आपले मत मांडले. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असावा. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्प असावा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. ...