केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समारोप करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी चक्क मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या कवीच्या कवितेच्या दोन ओळी सादर केली. ...
कांदा, फळे व पालेभाज्या या सारख्या नाशवंत शेतीमालाला भावाच्या चढउतारापासून संरक्षण देण्यासाठी ठोस आर्थिक तरतुदींची अपेक्षा होती. सिंचन व दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पात होईल असेही वाटत होते. ...
संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात कामकाज न झाल्याबद्दल काँग्रेस व भाजपा एकमेकांवर दोष ढकलत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने शुक्रवारी गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे धरले आणि काँग्रेसला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. ...