बीएसएनएलला फोर जी देण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जनतेचे, सरकरचे आणि व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १ ऑक्टोबर हा बीएसएनएलचा वर्धापन दिन सर्व बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी काळा दिवस म्हणून पाळला. ...
गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले ...
सर्वसामान्य दूरध्वनी ग्राहक मोबाईल फोनमुळे बीएसएनएलचे हिरावले गेले असले तरी भारत सरकारच्या उपक्रम असलेली बीएसएनएलचे महत्व अद्यापही कायम आहे. लाखनी तालुक्याच्या दूरभाष केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार राजेंद्र तुमसरे यांच्यावर आहे. तालुक्यातील लाखनी ...