राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं ...
देशाच्या सीमारेषांवरही दोन्ही देशांच्या सैन्यांकडून मिठाई वाटून बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या बीएसएफ जवान आणि पाकिस्तानी रेंजर्संमध्ये ईदचा गोडवा दिसून आला. ...
BSF Investiture Ceremony : भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. ...