पाकिस्तानने भारताला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानने आपल्या सैनिकांना बंकरमधूनच लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबद्दल एक विधान केलं होतं. त्यावर आता देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भूमिका मांडली. ...
bharat ranbhoomi darshan: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयातून युद्धभूमी पर्यटन सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहे. ...