ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलमध्ये आरसीबी संघाने १८ वर्षात पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. नंतर विराट आणि अनुष्काने एकमेकांना मारलेली मिठी आणि त्यांचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले होते. एका मुलाखतीत अनुष्का शर्माने त्यांच्या यशस्वी नात्याचं रहस्य उलगड ...