ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गांधी-वाड्रा कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दहशतवादी ... ...
बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री आशुतोष टंडन यांच्या उपस्थितीत घडलेल्या या द्वंद्वयुद्धाने बैठकीतील सर्वच अवाक् झाले. भाजपाचे खासदार ... ...
यवतमाळच्या केळापूर -आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये फ्रीस्टाईल झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता पांढरकवडा येथील वाय ... ...
ठाणे महानगर पालिकेच्या दंत चिकित्सा कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वर्तकनगरमधील महापालिका शाळेत आले होते. यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांसोबत ... ...