श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी गुरुवारी जम्मू काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना ... ...
पश्चिम बंगालमधील वाढत्या हिंसाचाराचा भाजपाकडून निषेध करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. ... ...