श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
UP Election 2022: पंतप्रधान मोदींनी लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने उत्तर प्रदेशमधील १२ हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला, अशी माहिती देण्यात आली आहे. ...
Pune : चंद्रकांत पाटील हे रसिक आहेत, त्यामुळेच त्यांनी सर्कसच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी, सर्कसीतील कलाकारांचा सन्मानही केला. ...
खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी भटिंडाहून फिरोजपूरकडे कारने रवाना होतात. मात्र मधेच आंदोलकांमुळे त्यांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून होता. यानंतर... ...