श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rekha Gupta CM Delhi: दिल्लीत मुख्यमंत्री निवडताना भाजपने पुन्हा एकदा सगळ्यांचे अंदाज चुकवले. चर्चेत नसलेल्या रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर बसवले. त्यामुळे त्यांची निवड का करण्यात आली, अशी चर्चा सुरू झालीये. ...
Rekha Gupta: भाजपाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुमारे १०-१२ दिवस विचारमंथन केल्यावर भाजपाने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या न ...
Mood of The Nation Survey 2025: आजघडीला देशात लोकसभा निवडणूक झाली तर निकाल काय लागेल, याचा अंदाज मांडणारा एक सर्व्हे समोर आला आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून कोणते निष्कर्ष मांडण्यात आले आहेत, जाणून घ्या. ...
Delhi Election 2025 Result: दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तसेच आपच्या झालेल्या परभवामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना आनंद होण्यासारखी एक दोन नव्हे तर पाच कारणं आहेत. तसेच याप ...