श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Who is Samrat Chaudhary Bihar: वेगवेगळ्या पक्षात राहून राजकीय ताकद वाढवलेल्या सम्राट चौधरी यांनी आता मोठी झेप घेतली. ते आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. ...
Sofia Firdous: सोमवारी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. ओडिशामधील काँग्रेसच्या तीन आमदारांवर 'क्रॉस-व्होटिंग'चा आरोप करण्यात आला आहे. ...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरूवातीलाच 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकावरून गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी याच पुस्तकातील काही मुद्द्यांवर बोट ठेवत मोदी सरकारला घेरले. पण, हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच राहुल गांधींना कसे मिळ ...