श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
२०१९ नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर २०२१ मध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त झाल्या ...
व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर काय काम केले पाहिजे, काय अडचणी आहेत ते सोडवण्याचे काम करतो. यावरून इतरांना मिरच्या का झोंबल्या? अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. ...
Nagpur : माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअप ग्रुप्सवर येणाऱ्या कमेंट्सवर लक्ष ठेवण्यात येते. पक्षाचे व्हाट्सअप ग्रुप आहेत त्यावर कार्यकर्ते असतात. ...
काँग्रेसने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असला तरी सर्वात आधी महायुतीतील भाजपाने गायकवाड यांच्याकडील डिफेंडर कारवरून आरोप केले होते. ...
कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. माझे इंटेलिजन्स तगडे आहे. पूर्ण माहिती आपल्याला मिळते, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखविले. ...