श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
विधानसभा निवडणुकीआधी तामिळनाडू भाजपमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. एआयएडीएमकेसोबतच्या जागावाटपाच्या व्यवस्थेवर असमाधानी असलेले राज्यातील भाजपचे प्रमुख नेते के. अण्णामलाई विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊ शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. त्यांनी दिल्ल ...
Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बुधवारी विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडही अपेक्षेप्रमाणे बिनविराेध झाली. यामध्ये महिला ... ...
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह गुरुवारी अयोध्येत दाखल झाले. ते म्हणाले, "प्रभू राम आमचे आदर्श आहेत आणि आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे. भाजप राम मंदिराच्या नावाखाली खोट्या गोष्टी रचते आणि फसवणूक करते. काँग्रेस कधीही राम मंदिराच्या विरोधात ...