श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP warn Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुंबई भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची चित्रफित शेअर करत उद्धव ठाकरे यांना प्रत ...
जोपर्यंत उबाठा, शरद पवार आणि काँग्रेसची आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोवर त्यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असे राजू वाघमारे यांनी ठणकावले. ...
Anurag Thakur Vs Akhilesh Yadav: भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची जात विचारल्याने सुरू झालेल्या वादात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही उडी घेत सभागृहात कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारला होता. त्याला आत ...
Nana Patole Criticize Anurag Thakur: आपल्या लोकसभेतील भाषणातून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि मनुवादाचे प्रदर्शन करणा-या अनुराग ठाकूर याच्या समर्थनार्थ ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुवादाचे समर्थन केले आहे. पंतप्रधानाचे हे कृत्य अनुराग ठाकूर य ...
Anupriya Patel : सध्या लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजला आहे. आता एनडीएच्या सहयोगी आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही या मुद्द्यावर एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे. ...
Chandrashekhar Bawankule And Uddhav Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...