लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपच्या अडचणीत वाढ, विरोधकांच्या 'या' मागणीला अनुप्रिया पटेल यांचा पाठिंबा - Marathi News | anupriya patel support demand of congress and samajwadi party on caste censes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या अडचणीत वाढ, विरोधकांच्या 'या' मागणीला अनुप्रिया पटेल यांचा पाठिंबा

Anupriya Patel : सध्या लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजला आहे. आता एनडीएच्या सहयोगी आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही या मुद्द्यावर एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे. ...

"देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील"

Chandrashekhar Bawankule And Uddhav Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय? - Marathi News | Mallikarjun Kharge in Rajya Sabha, 'I don't want to live in this environment', says Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?

राज्यसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अतिशय भावूक झाले. ...

प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता - Marathi News | What was discussed in the meeting of Prakash Ambedkar, Pankaja Munde? Curiosity in political circles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता

लातूर तालुक्यातील महापूर येथे दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली ...

"वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही"; सोनिया गांधी यांचा महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Public mood is in our favor said Sonia Gandhi in the CPP meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वातावरण आपल्या बाजूने, भाजपने धडा घेतलेला नाही"; सोनिया गांधी यांचा महत्त्वाचा सल्ला

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सीपीपीच्या बैठकीत काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ...

कोण तयार करतं राहुल गांधींचं भाषण? ज्याच्या बळावर संसदेत भाजपला फोडताहेत घाम; अशी आहे संपूर्ण टीम - Marathi News | Who prepares Rahul Gandhi's speech? On the strength of which rahul attack on BJP in the Parliament; This is the whole team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण तयार करतं राहुल गांधींचं भाषण? ज्याच्या बळावर संसदेत भाजपला फोडताहेत घाम; अशी आहे संपूर्ण टीम

खरे तर विरोधीपक्ष नेता म्हणून निवड झाल्यानंतर, ते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधीपक्षनेता झाल्यापासून त्यांची जबाबदारीही वाढली आहे. त्यांना अनेक विध मुद्यांवर विरोधी पक्षांची भूमिका मांडावी लागत आहे. ...

सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद - Marathi News | argument between bjp and ajit pawar group over saving sunil kedar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील केदार यांना वाचविण्यावरून भाजप-अजित पवार गटात वाद

आशिष देशमुख यांचा सहकार मंत्री वळसे-पाटील यांच्यावर आरोप ...

"दुर्योधन, दु:शासन दुष्ट होते, पण त्यांनी आणीबाणी लादली नाही"; थरूर यांच्या पुस्तकाचा आधार घेत ठाकूर यांची फटकेबाजी  - Marathi News | duryodhan and dushasan was evil but they did not impose emergency says anurag thakur in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दुर्योधन, दु:शासन दुष्ट होते, पण त्यांनी आणीबाणी लादली नाही"; थरूर यांच्या पुस्तकाचा आधार घेत ठाकूर यांची फटकेबाजी 

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देत अनुराग ठाकूर म्हणाले, “रीलचे नेते बनू नका, खूप व्हायरल होते. रियल नेते बना, त्यासाठी सत्य बोलावे लागते. काही लोक अपघाती हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारताचे ज्ञानही अपघाती आहे. राहुल गांधी यांनी कधी महाभारत वाचले तर स ...