लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा - Marathi News | Solapur MNS Raj Thackeray held BJP responsible for fake narrative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून..."; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर फेक नरेटिव्हबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकारे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप - Marathi News | Parliament Session 2024: Congress silence on Waqf Board Amendment Bill; Objection of Allies in INDIA Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप

केंद्र सरकारने वक्फ बोर्डातील अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी संसदेत सुधारणा विधेयक आणण्याची तयारी केल्याचं सांगितले जात आहे.  ...

"हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल"; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | AAP Sunita Kejriwal attacks Narendra Modi in faridabad rally haryana assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल"; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल

AAP Sunita Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीला संबोधित करताना सुनीता केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Amit Shah : "मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्यांना..."; अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात - Marathi News | BJP Amit Shah attack opposition said nda will also form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्यांना..."; अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात

BJP Amit Shah : चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४×७ पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा होणार, मोदी सरकार विधेयक मांडणार, जाणून घ्या काय होणार बदल - Marathi News | Waqf Board Act will be amended Modi government will introduce the bill, know what changes will happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा होणार, मोदी सरकार विधेयक मांडणार, जाणून घ्या काय होणार बदल

केंद्र सरकार वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करणार आहे. याबाबत आता एक विधेयक आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ? - Marathi News | Where have the leaders who stand to defend each other in the party gone? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?

पक्ष वाढीसाठी मदत होईल म्हणून ज्यांना आपण आपल्या पक्षात घेतले त्यांनाच आता आपला पक्ष नकोसा झाला आहे... ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची भाषा करू लागले आहेत... असे असेल तर याचसाठी केला होता का अट्टाहास...? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ...

राज्यात उभारली जाताहेत ५८२ संविधान मंदिरे, १५ ऑगस्टला एकाचवेळी उद्घाटन - लोढा - Marathi News | 582 constitution temples are being built in the state, simultaneously inaugurated on August 15 says Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उभारली जाताहेत ५८२ संविधान मंदिरे, १५ ऑगस्टला एकाचवेळी उद्घाटन - लोढा

 २६ जून या सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून संविधान मंदिरांची उभारणी करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता. या संविधान मंदिरात महिन्यातून एकदा  विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम होतील. भारतीय राज्य घटनेतील तरतुदीबाबत कार्यशाळा होईल.    ...

श्रीमंतांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम; हा मनमानी कराचा परिणाम : काँग्रेस - Marathi News | Impact on the economy as the rich leave the country; This is the result of arbitrary taxation says Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीमंतांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम; हा मनमानी कराचा परिणाम : काँग्रेस

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारत सोडणारे अनेक भारतीय उच्च कुशल आणि शिक्षित आहेत... ...