श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nitesh Rane Criticize Manoj Jarange Patil: भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maratha Reservation) नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जिना असा केला आहेत. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. त्यात संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
यवतमाळ : आर्थिक संकटामुळे यवतमाळची प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी बंद पडली होती. ही सूतगिरणी प्रायोगिक तत्त्वावर भाड्याने देण्याचा ऐतिहासिक निर्णय ... ...
Chandrakant Patil : संजय राऊत यांनी देत दिल्ली भाजपवाल्यांच्या बापाची आहे का? आगामी काळात भाजपला दाखवून देऊ, असा इशारा दिला. यावर आता तुम्ही दाखवणार आहे तर मग आम्ही काय गोट्या खेळतोय काय? असा प्रतिसवाल करत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊता ...
Rajya Sabha Election: राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर या दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fad ...