श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Politics : काल महाविकास आघाडीतील नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर भेट दिली. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...
NDA In Rajya Sabha: राज्यसभेच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि एनडीएचे ११ खासदार निवडून आल्याने एनडीए राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली आहे. दरम्यान, आता एनडीएचं बळ वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: २९ सप्टेंबरपासूनचं आमरण उपोषण हे आरपारचं होणार आहे. तसेच तसेच बलिदान झालेल्या मराठा कुटुंबांचा बदला मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जागा दाखवून घेणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Pat ...