श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील भदोही येथे एका भाजपा नेत्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची घटना घडली आहे. सदर महिलासुद्धा भाजपाची नेता असून, तिने निवडणूकही लढवलेली आहे. दरम्यान, ज्या तरुणासोबत ही महिला नेता पळून गेली आहे तो उत्तर प्रदेश ...
Imtiaz Jalil criticizes Nitesh Rane : माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, आता स्वत: हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनीही तसे संकेत दिले आहेत. ...