श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते, याठिकाणी ३ दिवस ते विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. मात्र या दिल्ली दौऱ्यावरून आता वंचितने मोठा दावा केला आहे. ...
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जागा परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ...
Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येथे सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने भाजपा तर दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने काँग्रेसने कंबर कस ...
भोपाळ - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चेमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे प्रमुख ... ...