श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kangana Ranaut: मागच्या काही दिवसांमध्ये कंगना यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपाची कोंडी झाली होती. त्यानंतर आज गांधी जयंती दिवशी कंगना राणौत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे वादाला तोंड फुटलं आहे. ...
PM Modi pays tribute to Mahatma Gandhi : महात्मा गांधींना जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेत भाग घेत शालेय विद्यार्थ्यांसोबत सफाई केली. स्वच्छता अभियानाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदींनी विरोध ...
Ajit Pawar Amit Shah Mahayuti: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून, त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्द ...