श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Jammu and Kashmir Assembly Elections 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या नियमांनुसार ९० सदस्य निवडले जातील, तर ५ सदस्यांचे नामांकन करण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला आहे. ...
BJP strategy in jammu and kashmir: तब्बल दहा वर्षांनी जम्मू काश्मिरात निवडणूक झाली. ८ ऑक्टोबरला निकाल येतील, पण त्याआधीच भाजपाने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात पाच आमदार जे राज्यपाल नियुक्त करणार आहेत, ते महत्त्वाचे ठरणार आहेत. ...
पक्षात निष्ठावंत वगळून बाहेरील लोकांना जास्त महत्व दिलं जातंय, निष्ठावंतांना मीटिंगला न बोलावणे, त्यांचे मत विचारात न घेणे असे मुंडे यांनी पत्रकात नमूद केले ...
जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असं राहुल गांधी यांनी ...