श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP News: भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे. ...
पी. चिदंबरम यांच्या विधानानंतर भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर परदेशी दबावामुळे चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले गेले हे देशातील जनता जाणते, आता माजी गृहमंत्र्यांनी १७ वर्षांनी त्याचा स्वीकार केला असं केंद्रीय मंत्री प्रल्ह ...
शिवाजीपार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून भाजप व उद्धवसेनेत जुंपली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दसरा मेळावा रद्द करून होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा सल्ला उद्धवसेनेला दिला. ...
Assam BJP News: पूर्वोत्तर राज्यातील भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आसाममध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. गेल्या १० वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेल्या या राज्यात भाजपानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भ ...