श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Congress Rahul Gandhi Tour Colombia: BJP-RSSची विचारसरणी कमकुवत लोकांवर अधिकार गाजवणे आणि त्यांच्यापेक्षा जे बलवान आहेत, अशा लोकांपासून पळून जाणे आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. ...
जर तुम्ही (राहुल गांधी) परदेशात भारताचा अपमान कराल, तर समजून घ्या की तुम्हाला देशात जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या देखील पुन्हा मिळणार नाहीत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. ...
Pankaja Munde Dasara Melava: बीड जिल्ह्यात झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र या मेळाव्यात भाषण सुरू असताना अचाकन पंकजा मुंडे ह्या समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांवर चांगल्याच संताप ...
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळ्याव्याला मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी आमदार धनंजय मुंडेही उपस्थित होते. ...
Nashik Mahayuti: राजकीय गुन्हेगारी चर्चेत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. ...