ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Solapur Bazar Samiti Result today: सोलापूर बाजार समितीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणीच्या सुरूवातीला सुभाष देशमुख गटानी कल्याणशेट्टी गटावर मात केले आहे. ...
Yogesh Kadam Nitesh Rane News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांमध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी योगेश कदम यांना नाव न घेता डिवचलं. राणेंच्या विधानावरून योगेश कदम यांनी स्पष्ट शब्दात स ...
पुण्यात ‘अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय‘ या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माध्यमांत चुकीच्या बातम्या आल्या आहेत. ...
BJP Jaykumar Gore News: एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
MNS BJP News: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना बळ मिळत असून, दुसरीकडे भाजपा आणि मनसेतील दुरावा वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...