श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Harshwardhan Sapkal News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, असा सवाल काँग्रेसचे प्र ...
Maithili Thakur Bihar Election 2025: प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मैथिली ठाकूरने भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांची भेट घेतली. ...
Bihar Assembly Election 2025: विशेष म्हणजे, या वेळच्या लढतीत प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षही उतरला आहे. यामुळे निवडणुकीचा हा अखाड आणखीनच रंगतदार होणार आहे... ...
मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकमत आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ...
रॉक्सस्टारला एकदा साडे सहा कोटी दिले, दुसऱ्यांदा १० कोटी दिले. दुसरीकडे २० हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले असा आरोप तेली यांनी केला. ...