श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं चव्हाण यांनी सांगितले. ...
Shinde Shiv Sena Vs BJP: भाजप महापौरपदाचे, पैशांचे आमिष दाखवून प्रवेश करवून घेतले जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून २ ते ५ कोटींची ऑफर दिली जात खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांचे ऐकायचे नसेल तर तो तुमच्या पक्षातंर्गत प्रश्न आहे. आम्ही काय बोलणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्हालाही त्याचपद्धतीने उत्तर द्यावे लागेल असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रव ...