श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mumbai Municipal Corporation Budget: नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेल्या हजारो कोटींच्या ठेवी हा प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरला होता. दरम्यान, आता निवडणुका आटोपून मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आ ...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले हे एका जागेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आता, उर्वरित जागेसाठी भाजपकडे अनेक दावेदार आहेत. या संदर्भात मंगळवारी रात्री उशिरा एक बैठक झाली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावर आता काँग्रेसने टीका केली. जयराम रमेश यांनी नेतन्याहू यांच्यासोबतच्या भेटीला "नैतिक भ्याडपणा" म्हटले आहे, तर प्रियांका गांधी यांनी इस्रायली संसदेत गाझा हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित करण्या ...
भाजपची तालुका, जिल्हा वा प्रदेश कार्यकारिणी असो; ती सत्तेत असलेल्यांच्या खुंट्याला बांधली गेल्याचे गेल्या दोनचार वर्षांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागले आहे. ...