श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election 2025: सध्याच्या परिस्थितीत देशाच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर असं दोन टप्प्यात मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावे ...
हा ओपिनियन पोल बिहारच्या 243 विधानसभा मतदारसंघांतील 46,862 लोकांशी संवाद साधून तयार करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण 18 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान करण्यात आले. ...
Harshwardhan Sapkal News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, असा सवाल काँग्रेसचे प्र ...
Maithili Thakur Bihar Election 2025: प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मैथिली ठाकूरने भाजपचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांची भेट घेतली. ...