ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपचे सोशल मीडिया कॉर्डिनेटर निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीच्या मोबाइल नंबरचे सीडीआर काढल्यानंतर तो मोबाइल क्रमांक पुण्यातला असल्याची माहिती नोडल सायबर पोलिसांना मिळाली. ...
असदुद्दीन ओवेसी शुक्रवारी (२ मे २०२५) माध्यमांशी बोलताना म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने म्हणत असतात की, ते मागास जातींचे नेते आहेत, तर मग... ...
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात आसाममधील बोडो समुदायाच्या उत्थान आणि प्रगतीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...